शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

भीषण अपघातात कोंढापुरीत दोन ठार

By admin | Updated: September 15, 2015 04:34 IST

कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर प्रवासी बसने पायी चालणाऱ्या युवकांना उडविल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर प्रवासी बसने पायी चालणाऱ्या युवकांना उडविल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोंढापुरी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १४) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंढापुरी येथील ९ युवक रांजणगाव येथे श्रीमहागणपतीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून पहाटेच्या सुमारास घरी येत असताना पाठीमागून नगरहून पुण्याकडे येणाऱ्या प्रवासी बसने (एमएच १४, सीडब्ल्यू ३१३८) त्यांना उडविले. या अपघातात सूरज पोपट नरवडे (वय १५) व भूषण प्रकाश चव्हाण यांना हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने ते मयत झाले, तर चेतन मच्छिंद्र गायकवाड, वैभव अशोक कारकुड आणि अनिकेत अनिल अडसूळ हे ३ युवक जबर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.या अपघाताबद्दल प्रवासी बसचालक ईश्वर एकनाथ सुरसे (वय ४२, रा. हडको, नवीन नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर तपास करीत आहेत. या अपघातामुळे कोंढापुरी गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)