शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 11:08 IST

किराणा दुकानांना व होम डिलिव्हरी भाजीपाला फक्त दोन तास उघडे ठेवण्याची मुभा.

ठळक मुद्देअत्यंत निकडीच्या गोष्टी व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रशासन तत्परप्रशासनाला सर्व नागरिकांची मदत आणि सहकार्य आवश्यक

कळस : बारामतीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्याने वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. तहसिलदार, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संपुर्ण लॉकडाऊन कालावधीत दवाखाने व मेडिकल वगळता कोणत्याही स्वरूपाची दुकाने चालु राहणार नाहीत. किराणा दुकानांना व होम डिलिव्हरी भाजीपाला फक्त दोन तास उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली नाही. या कालावधीत नागरिकांनी घरातच थांबुन प्रशासनला सहकार्य करायचे आहे. शेजारील बारामतीमध्ये रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुक्यामध्ये कोरोनाला प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्धार करण्यात आला आहे.   प्रशासनाला सर्व नागरिकांची मदत आणि सहकार्य आवश्यक आहे. आपण प्रशासनाला साथ द्यावी आणि घराबाहेर पडू नये. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपल्या अत्यंत निकडीच्या गोष्टी व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रशासन तत्पर असून कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :IndapurइंदापूरMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायPoliceपोलिस