शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जातीची बंधने झुगारुन त्यांनी केला सत्याशाेधक पद्धतीने विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 20:07 IST

पुण्यातील उच्च शिक्षित दापत्याने जातीची बंधने झुगारुन सत्यशाेधक पद्धतीने विवाह केला. या विवाहाला डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित हाेत्या.

पुणे : तुम्ही उच्च शिक्षित असाे की अशिक्षित, श्रीमंत असाे की गरीब जात तुमची पाठ साेडता साेडत नाही. जातीयता जर नष्ट करायची असेल तर अांतरजातीय व अांतरधर्मीय विवाह व्हायला हवेत असे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर अापल्या जातींचे उच्चाटन या भाषणात म्हंटले हाेते. अांबेडकरांचा हाच विचार मनाशी पक्का करत महात्मा फुलेंच्या समता भूमीत पुण्यातील दापत्याने सत्यशाेधक पद्धतीने विवाह करत जातीअंताच्या दिशेने अापली पाऊले टाकली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणांची माेठी गर्दी फुले वाड्यात झाली हाेती. 

    सागर शिंदे अाणि माेहिणी भाेसले यांनी साेमवारी सत्यशाेधक पद्धतीने गंजपेठेतील महत्मा फुले वाडा येथे विवाह केला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, अंकल सोनवणे, सचिन बगाडे, अॅड शारदा वाडेकर यांच्यासह पुरोगामी चळवळीतील मान्यवर उपस्थित होते. सागर अाणि माेहिणी दाेघेही उच्चशिक्षित अाहेत. सुरुवातीला त्यांच्या घरातून त्यांच्या विवाहाला विराेध हाेता, परंतु दाेघांनी अापल्या घरच्यांची समजूत काढली, त्यानंतर दाेघांच्याही घरच्यांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. विवाहावर अावाजावी खर्च न करता अापला विवाह हा महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशाेधक पद्धतीने व्हावा यावर दाेघांचेही एकमत झाले. याला त्यांच्या घरच्यांनी सुद्धा मान्यता दिली. त्यानुसार दाेघांचा विवाह पार पडला. यावेळी प्रतिमा परदेशी यांनी जातीअंताचे तसेच सत्यसाेधक विवाहाचे समकालिन महत्त्व विषद केले. डाॅ. बाबा अाढाव यांनी भारतीय संविधानाची प्रत दाेघांना भेट देऊन एकत्र राहण्याची शपथ दाेघांना दिली. 

    या लग्न साेहळ्याला पुराेगामी विचारांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते, तसेच जातीअंताची लढाई लढू पाहणारे अनेक तरुणही यावेळी उपस्थित हाेते. सागर म्हणाला, लाेकांनी जातीपातीची बंधने ताेडून माणसाला माणूस म्हणून पाहिले पाहिजे. विवाह हा कुठल्या जातीत नाही तर स्त्री अाणि पुरुषाचा हाेत असताे हे सर्वांनी समजून घेणे अावश्यक अाहे. अात्ताच्या तरुणांना खऱ्या अर्थाने जातीमुक्त समाज हवा अाहे. तरुणांच्या अाई-वडिलांनी त्यांच्या मुलांना समजून घेणे तितकेच गरजेचे अाहे.  

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नnewsबातम्या