मराठ्यांचं साम्राज्य असलेल्या पुण्यातील शनिवारवाड्यातही भुतांचं साम्रज्य आहे, असं म्हटलं जातं. काही स्थानिकांनी तिथे ‘काका मला वाचवा’ अशा किंचाळ्याही ऐकल्या आहेत. या विदारक किंचाळ्यांमागचं कारण तुम्हाला माहितेय का?
म्हणून शनिवारवाड्यात आजही ऐकू येतात किंचाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:13 IST
ज्या शनिवारवाड्यात नारायणरावांची १४व्या वर्षी हत्या करण्यात आली होती, तिथे जायला आजही घाबरतात पर्यटक.
म्हणून शनिवारवाड्यात आजही ऐकू येतात किंचाळ्या
ठळक मुद्देनारायणरावांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती.सायंकाळी या वाड्यात पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात येतो. काही पर्यटक कुतुहूलापोटीही तिथे आवर्जून भेट देतात.