शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"राज्यपालांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही" राजू शेट्टी यांची कडवट शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 13:14 IST

१२ सदस्यांच्या यादीत शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा

ठळक मुद्देराज्यात भाजपचे सगळे नेते कासावीस त्यांनी कोणालाही शहाणपणा शिकवू नये

पुणे: राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या १२ ,सदस्यांची यादी दिली त्यात शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा आहे. मात्र अनेक महिने झाले तरी राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करायला तयार नाहीत. याविषयी विचारले असता शेट्टी यांनी राज्यपाल कामात आहेत, त्यामुळे त्यांना वेळ नाही असे सांगितले.

साखर आयुक्तांबरोबर भेट झाल्यावर पत्रकारांबरोबर बोलताना शेट्टी यांनी भाजपावरही टीका केली. ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात या भाजपाच्या टिकेला प्रत्यूत्तर देताना ते म्हणाले, 'सत्ता नसल्याने भाजपाचे सगळे नेते कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये.'

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट साखर ऊत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार केला जातो, पण त्यासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षातही घेतल्या जात नाहीत. याविषयी पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनाही भेटून मागणी केली आहे.

निती आयोगाने शेतकऱ्यांना ऊसाची किंमत तीन हप्त्यात द्यावी अशी शिफारस केली ती मान्य नाही. वेळ पडल्यास याविरोधात न्यायालयातही जाऊ. याविषयांसंदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहेत. यात राजकारणाचा काहीही संबध नाही. 

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीMLAआमदारcommissionerआयुक्त