शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुणे सातारा महामार्गावरील जुन्या पुलाची संरक्षक भिंत कोसळली; वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:39 IST

जुन्या पुलाचा कठड्या शेजारील संरक्षक भिंत कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर महामार्ग विस्तारीकरण करीत असताना कामथडी गावाच्या हद्दीतील माणगंगा नदीवरील नवीनपुलाचे काम सुरू होते. जुन्या पुलाचा कठड्या शेजारील संरक्षक भिंत कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र यावेळी कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

माणगंगा नदीवरील विस्तारीत पुलाचे काम सुरू असताना सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान पाऊस सुरू होता. त्यामुळे तेथे काम करीत असलेले कामगार थोड्या वेळा करीता बाजूला थांबले होते. त्यावेळी या विस्तारीत जुन्या पुलाची नदीलगतची संरक्षक भिंत कोसळली. मात्र यावेळी बांधकाम करीता लागणारी सर्व मशिनरी तेथे होत्या. गेले काही महिने या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. 

यावेळी झालेल्या घटनेमुळे या पुलाच्या पडलेल्या संरक्षक भितीच्या बाजूची वाहतुक थांबवून अर्ध्या पुलावरून वाहतूक सुरळीत रहावी. याकरीता वाहतूक वापरातील अर्धा पुलावरील वाहतूक तात्पुरते संरक्षक कठडे उभे करून सुरू ठेवण्यात आली होती. माणगंगा नदीवरील हा पूल महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून असल्यामुळे त्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे; या पुलाची संरक्षक भिंत पडू नये याकरीता महामार्गावरील ठेकेदार कंपनीने अभियांत्रिकी पद्धत न वापरता साध्या पद्धतीने उपाय योजना करून न हे काम केल्याचे तेथील नागरीक वाल्हेकर यांनी सांगितले. 

पुणे - सातारा महामार्गावर अवजड वाहनांची अविरत वर्दळ असल्यामुळे पुलाला हादरे बसत असतात.  त्यामुळे महामार्ग प्रशासनाने वेळीच लक्ष घालून अपघाताचा धोका टाळावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या जीर्ण पुलाची अभियांत्रिकी तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची गरज आहे; अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातSocialसामाजिक