शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:30 IST

मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही

बारामती : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सार्वजनिक रुग्णालयात हि घटना घडलेली घटना चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्यात अशी घटना घडली असेल. तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, याचा हा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळाला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी ठाणे येथील घटनेबाबत चिंता व्यक्त करीत शासनावर टीका केली. पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. भाजपचा सत्तेचा गैरवापर करुन हि पावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या, त्यानंतर ते भाजपमध्ये जाऊन बसले. तोच प्रयत्न करण्याची भुमिका जयंत पाटील यांच्याबाबत दिसुन येत आहे. मात्र,जयंत पाटील विचारांच्याबाबत स्पष्ट आहेत, याची मला खात्री असल्याचे पवार म्हणाले.   मणिपुरकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. संसदेत आम्ही याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. मणिपुरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी सक्तीची भुमिका घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या दोन अडीच तासांच्या भाषणात या भुमिकेचा अभाव होता. मणिपुरमधील सध्याच्या अवस्थेला काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही. ९ वर्षांपासुन भाजपकडे तेथील सत्ता आहे. समजा काँग्रेसने काम चांगले केले नसल्याने तेथील लोकांनी भाजपला संधी दिली. नऊ वर्षापासुन भाजपची तेथे सत्ता आहे. नऊ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले, अशी  टिका पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण