शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:39 IST

विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

जेजुरी : कुलदैवत खंडेरायाच्या नगरीतील जुनी जेजुरी येथील सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा आराखडा सदोष आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आराखडा बदलण्यात यावा व स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी बिग्रेडचे अध्यक्ष तथा देवसंस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप व जुनी जेजुरी येथील नागरिकांनी दिला असून, याबाबत खा. सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे.आळंदी - पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ या रस्त्याचे रुंदीकरण सध्या द्रुतगतीने सुरू असून, सध्या झालेल्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याची गरज आहे, या मार्गावर रोजच अपघात होत असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातूनही या मार्गावर रुंदीकरण झाले मात्र अतिक्रमणे तितक्याच प्रमाणात वाढली आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे जुनी जेजुरी येथील उड्डाणपुलाचे प्रस्तावित काम सदोष आहे तेथील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. जोपर्यंत येथील आराखडा दुरुस्त होऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.बुधवारी (दि. २२) खा. सुप्रिया सुळे या जेजुरीत देवदर्शनासाठी आलेल्या असताना येथील माजी नगरसेवक सत्यवान उबाळे, संपत कोळेकर, सुरेश उबाळे, रोहिदास जगताप, महेश उबाळे, अजय जगताप यांनी भेट घेत निवेदनाद्वारे आपल्या समस्या मांडल्या.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाJejuriजेजुरी