शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

केंद्र सरकार सामान्यांच्या खिशातून पैसे उकळतंय; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:55 IST

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा डाव

पुणे : काहीही करून केंद्र सरकारला महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, त्यांचे सगळे कपटकारस्थान त्यासाठी सुरू आहे, केंद्र सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय घेताहेत. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पटोले यांनी त्या कार्यक्रमाआधी पत्रकारांबरोबर संवाद साधला. 

पटोले म्हणाले, केंद्र सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश येते आहे. त्याशिवाय सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय ते घेत आहेत. हे पाप लपवण्यासाठी म्हणून त्यांना सगळीकडे त्यांचीच सत्ता हवी आहे. त्यासाठीच ते महाराष्ट्र अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र महाराष्ट्र याला बळी पडणार नाही.

भाजपाच्या नेेत्यांनी अलीकडेच सन २०१७ ला आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर मान्य करायला हवी होती असे वक्तव्य केले आहे याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ते कोणाचे नाव घेतात ते त्यांनांच माहिती, त्यावेळी त्यांच्यात काय घटत होते ते आम्हाला कसे समजणार? आम्हाला दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याची सवय नाही. आमच्यासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी जे सांगतील तेच महत्वाचे आहे.राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू किंवा कायमचे मित्र नसतात असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा