शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सुशिंचा पत्ररूपी खजिना भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:17 IST

सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले.

ठळक मुद्देशिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्ररूपी संवाद वाचकांसाठी खुला होत आहे. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, सुबोध जावडेकर या मान्यवरांसह शिरवळकर यांना परदेशांतून आलेल्या पत्रांचा पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

पुणे : पुस्तकांच्या माध्यमातून लेखक व वाचकांमध्ये अनोखे नाते निर्माण होत असते. वाचकांच्या भावविश्वात लेखकाचे स्थान निर्माण होते. आपल्या भावना, मत लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रस्वरूपात संवाद साधला जातो. लेखक सुहास शिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्रसंवाद लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘प्रिय सुशि’ या पुस्तकामध्ये १९७३ ते २००३ या तीन दशकांच्या कालखंडात वाचकांनी पाठविलेल्या एक हजार पत्रांचा समावेश केला आहे.रहस्यकथा, लघुकथा व कादंबरी अशा साहित्यकृतींमध्ये हातखंडा असणाऱ्या सुहास शिरवळकर यांच्या कादंबऱ्यांच्या अर्पणपत्रिका यापूर्वीच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्ररूपी संवाद वाचकांसाठी खुला होत आहे. एरंडवणे येथील सतीश छत्रे सभागृह येथे शनिवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सुशिंच्या वाचक प्रतिनिधींच्या हस्ते ‘प्रिय सुशि’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे व  मधुमिता बर्वे यांच्यासह सुशिप्रेमी वाचकांचा स्नेहमेळावा यानिमित्ताने भरणार आहे.शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले. त्यातील निवडक पत्रे पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, सुबोध जावडेकर या मान्यवरांसह शिरवळकर यांना परदेशांतून आलेल्या पत्रांचा पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे. काही पत्रांना सुशिंनी दिलेली उत्तरे तसेच फेसबुकवरील दुनियादारी आणि सुहास शिरवळकर या ग्रुपवर वाचकांनी लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे.’ या पुस्तकासाठी सुशिंचे मित्र मिलिंद बोरकर यांचे सहकार्य लाभले आहे. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यKusumagrajकुसुमाग्रज