शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

पाणी चोरी प्रकरणी होणार कडक कारवाई , पाटबंधारे विभागाचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:13 IST

 नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे.

ठळक मुद्दे१४० शेतकऱ्यांवर पोलीस तर २५० हून अधिकांवर दंडात्मक कारवाई 

पुरंदर : महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभाग भरारी पथकाच्या मदतीने नीरा डाव्या कालव्यातून अनाधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या चारशेहून अधिक शेतकऱ्यांवर मंगळवारी (दि.२७)कारवाई केली आहे. पाटबंधारे विभागाच्यावतीने यापुढे देखील कडक कारवाईचे धोरण राबवले जाणार असून कोणीही अनधिकृतपणे पाणी उपसा करू नये, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.    नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ कलम ४९ कलम ९३ कलम ९७ नुसार पाणी चोरीचा गुन्हा दाखल करणे व जलसंपदा खात्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित व्यक्तीच्या सातबारा उतारावर नोंद करून घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. तरी शेतकऱ्यांनी अनधिकृत पाणी उपसा करू नये व होणारी कायदेशीर कारवाई टाळून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे .

टॅग्स :PurandarपुरंदरWaterपाणीFarmerशेतकरी