शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

"सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 13:34 IST

''सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे.

पुणे- ''सोनिया गांधी आणि सुशीलकुमार शिंदे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. काँग्रेसनं केलेल्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानने भारताच्या बदनामीसाठी करून घेतला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पुण्यात केली.शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी जयपूर येथे जाहीर व्यासपीठावर भारत हा हिंदू दहशतवादाचा अड्डा म्हटले होते. त्यावेळी व्यासपीठावर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनी याबाबत काहीही वक्तव्य केले नाही आणि याचा दाखला घेत काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युनायटेड नेशनमध्ये नेत भाजपाचा दाखला दिला. यामुळे भारताची बदनामी झाली. याबद्दल सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी.

 त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :

- शरद पवारांना माझा सवाल आहे की, त्यांनी कलम 370 हटवण्यासाठी पाठिंबा का दिला नाही ?

- नोटबंदीच्या काळात देशात सर्वाधिक नक्षलवादी शरण आले. हा त्याचा फायदा आहे.

- ईडीच्या नावावर इव्हेंट डेव्हलपमेंट नाही झाल्या पाहिजे असा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.