शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक ! त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून उचलले टाेकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:09 IST

त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून आत्महत्या करण्यास गेलेल्या नागरिकाचे पाेलिसांनी प्राण वाचविले.

पुणे : त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून एका नागरिकाने टाेकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी भागात घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या तसेच पाेलिसांच्या प्रसंगावधनामुळे त्या नागरिकाचे प्राण वाचू शकले. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 9.30 च्या सुमारास विश्रांतवाडी येथील खाणीमध्ये एक 52 वर्षाची व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी उतरल्याचे स्थानिकांनी पाेलिसांना कळवले. तातडीने आळंदी राेड पाेलीस चाैकीचे पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीची समजूत काढली. तसेच त्याला स्थानिकांच्या मदतीने खाणीतून बाहेर काढले. त्वचेच्या कॅन्सरला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्या व्यक्तीने पाेलिसांना चाैकशीत सांगितले. अनेक वर्षांपासून कॅन्सरने पिडीत असल्याने त्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले हाेते. त्यामुळे त्याने टाेकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. येथील जवळील ग्रेफ सेंटरमध्ये ती व्यक्ती कामास आहे. 

याप्रकरणी पाेलिसांनी त्या व्यक्तीची समजूत काढत त्याच्या कुटुंबियांना बाेलावून घेत त्यांच्या ताब्यात त्या व्यक्तीला दिले. स्थानिकांच्या तसेच पाेलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्या नागरिकाचे प्राण वाचू शकले. दरम्यान विश्रांतवाडी येथे माेठी खाण असून अनेकांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आहेत. स्थानिकांकडून ही खाण बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेSuicideआत्महत्याVishrantwadiविश्रांतवाडीPoliceपोलिस