शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शरद पवारांना दुष्काळग्रस्तांना भेटून तर नरेंद्र मोदींना केदारनाथला ध्यान करून मनःशांती मिळते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 22:13 IST

लोकसभा निवडणुक झाल्यानंतर शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. लोकांची मदत करून त्यांना मन:शांती मिळते. मात्र पंतप्रधान मनाला शांती मिळण्यासाठी केदारनाथ मंदिरात ध्यान करतात.

पुणे : लोकसभा निवडणुक झाल्यानंतर शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. लोकांची मदत करून त्यांना मन:शांती मिळते. मात्र पंतप्रधान मनाला शांती मिळण्यासाठी केदारनाथ मंदिरात ध्यान करतात. पण त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, अशा शब्दांत शरद पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी मोदींना टोला लगावला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. सृजन फाउंडेशन आणि रोहित पवार मित्र परिवारातर्फे दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभुमीवर गरजु विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहे. रविवारी आणखी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. त्यांच्यासाठी सोमवारपासून मेस सुरू केली जाणार आहे. यावेळी पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सृजन मारुती अवरगंड, ओम कट्टे, आकाश झांबरे, ऋषिकेश जगदाळे, मुन्ना आरडे, कुणाल गांधी, तुषार गाडे आदी यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, एमपीएससी हेल्पिंग हँड आणि सृजन फाउंडेशनच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे दि. १८ ते २० जूनदरम्यान स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर खुले असणार आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस