शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

"शरद पवार-अजित पवारांचं राजकारण राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 22:46 IST

शिवसेनेत बंड पडून मोठा गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला आणि उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागलं. 

मुंबई/पुणे - राज्यातील राजकारण गेल्या ४ वर्षात सातत्याने नागमोडी वळणं घेताना पाहायला मिळत आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि सर्वाधिक आमदार निवडून आलेला भाजपा पक्ष विरोधात गेला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन झाल्याने राज्यातील राजकारणात पहिला मोठा धक्का पाहायला मिळाला होता. त्यानंतर, शिवसेनेत बंड पडून मोठा गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला आणि उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागलं. 

राज्यातील बदलत्या राजकारणाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे. त्यातच, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंड झाले असून अजित पवारांच्या नेतृत्त्वात वेगळा गट सत्तेत सहभागी झाला आहे. म्हणजेच, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे सत्तेत आहेत. त्यासोबतच, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विरोधातचही आहेत. काँग्रेस एकमेव पक्ष सत्तेत नसून विरोधात आहे. त्यामुळे, हे राजकारण नेमकं काय चाललंय, हे गोंधळून टाकणारं आहे.

योगगुरु रामदेव बाबा हे पुणे दौऱ्यावर आले असता पत्रकारांना त्यांना महाराष्ट्रातील राजकारणाविषयी प्रश्न विचारला. त्यावर, प्रादेशिक राजकारणावर मी जास्त काही बोलू शकत नाही, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणाचा त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या राजकारणाकडे आपण कसं पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राशी शुभ आहे, मंगल आहे, असे म्हणत बाबा रामदेव यांनी काढता पाय घेतला. 

दरम्यान, २०२४ मध्ये मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत लोकसभा निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले.    

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaba Ramdevरामदेव बाबा