शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पानिपत शौर्यदिनी वीरांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:13 AM

पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धानंतर कोणत्याही परकीय शक्तींनी खैबर खिंडीतून भारतात घुसण्याची ...

पुणे : मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात पानिपतच्या युद्धाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धानंतर कोणत्याही परकीय शक्तींनी खैबर खिंडीतून भारतात घुसण्याची हिंमत केली नाही. पानिपत घडले नसते तर इतिहास वेगळा असता असे म्हटले जाते. आपल्या पूर्वजांना ज्या भूमीत वीरगती प्राप्त झाली, त्या रणांगणातील माती असलेल्या कलशाचे पूजन करून ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने पानिपतच्या रणसंग्रामात हुतात्मा झालेल्या वीरांना मानवंदना दिली.

या प्रसंगी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सूर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा, यांच्यासह संदीप मोहिते पाटील, गणेश सातपुते, तळबीडचे सरपंच नाना मोहिते पाटील उपस्थित होते. या प्रसंगी चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, जयेश संघवी, विनोद सातव यांनी वीरांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अभ्यासक सौरभ कर्डे यांनी, तर सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले.