शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वडारवाडीतील जळीतग्रस्तांना सरकारची ५ हजार रुपये व कोरड्या शिध्याची तातडीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ठळक मुद्देबँकेचे कामकाज सुरू असल्याने हे धनादेश त्यांना लगेच खात्यात जमा करता येतील

पुणे: वडारवाडी येथे काही दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. त्यात ५६ जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.त्यात नुकसान झालेल्या जळीतग्रस्तांना तहसील कार्यालयाकडून ५ हजार रूपयांचा धनादेश व डाळ, तांदुळ देण्यात आले. पोलिसांच्या साह्याने ही मदत करण्यात आली. या महिन्यातील १९ तारखेला वडारवाडी येथे मोठी आग लागली होती. त्यात ५६ जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. त्या सर्व कुटुंबांची व्यवस्था गोखलेनगरमधील शाळेत करण्यात आली आहे. जवळचे सर्व काही जळून गेल्याने या कुटुंबांसमोर जगण्याचा काही पर्यायच शिल्लक नव्हता. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या मदतीवरच त्यांचे सगळे सुरू होते. कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर झाल्याने त्यांची मदतही थांबलीतहसीलदार तृप्ती कोलते यांनी त्यांची ही अडचण ओळखून नायब तहसीलदार व अन्य अधिकार्यांच्या मदतीने या सर्वांच्या जळीत झोपड्यांचे तातडीने पंचनामे केले. त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंजूर करून घेतला. या सर्व जळीतग्रस्तांना आज पोलिसांच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला ५ हजार रूपयांचा धनादेश तसेच डाळ, तांदुळ असा कोरडा शिधा ते राहत असलेल्या शाळेत जाऊन देण्यात आला.कोलते म्हणाल्या, सर्व धनादेश स्टेट बँकेचे आहेत. बँकेचे कामकाज सुरू असल्याने हे धनादेश त्यांना लगेच खात्यात जमा करता येतील. त्यांना अन्य काय मदत करता येईल यावर विचार सुरू आहे, मात्र तातडीची मदत म्हणून हे करण्यात आले. सहकारी अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळ न दवडता केली, त्यामुळे हे शक्य झाले. 

टॅग्स :PuneपुणेfireआगFamilyपरिवार