शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एकच आहेत कुणबी-मराठा; ओबीसी प्रवर्गातून देऊन टाका आमचा वाटा, मराठा समाजाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 17:05 IST

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून द्यावे अशी मागणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

पुणे  - महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातून द्यावे अशी मागणी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. मराठा समाजाच्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सरकारला सादर करण्यात आला. समाजात आरक्षणाच्या लढाईबाबत जनजागृती व्हावी यासाठी पुण्यात सासवडपासून संवाद यात्राही काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी सांगण्यात आले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही.अशावेळी सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी समाज एकच असून या मार्गाने मिळलेले आरक्षणच टिकू शकते असेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 58 मोर्चे काढले.मात्र अजूनही सरकार दिरंगाई करत आहे. आताही हिवाळी अधिवेशन 19 तारखेला सुरू होत असताना आरक्षणाचा प्रश्न पुढे टाकला जात आहे.या संदर्भांत 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा.तसेच समाजाला कुठल्याही न्यायलयात वैध ठरणाऱ्या पद्धतीप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र