शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा :व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 12:51 IST

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिले पत्र

31 तारखेनंतर सर्व व्यापाऱ्यांना दुकाने सुरु करायला परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी या मागणी संदर्भात पत्र लिहिले आहे. 

पुणे शहरात रुग्ण संख्या वाढल्यामुळे आधी शहरात निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर राज्यात लॅाकडाउन लावल्यापासून अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभुमीवर ही मागणी करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात दि.५एप्रिल पासून सुरु झालेल्या लॉकडाउन च्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार वगळूण अन्य सर्व व्यापार बंद राहिल्याने राज्यातील पर्यायाने पुण्यातील व्यवसाय आर्थिक अरिष्टात सापडले आहेत.

गुढी पाडवा ,अक्षयतृतीया, ईद हे महत्वाचे सण लॉक डाउन असल्याने व्यापाराविना गेल्याने व्यापार क्षेत्राला या दोन महिन्यात सुमारे ७५ हजार कोटींचा फटका बसणार आहे असा दावा महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे. 

     व्यापारी क्षेत्र तब्बल २ महिन्याच्या लॉक डाउन मुळे अत्यंत अडचणीत आले असून आता व्यापाऱ्यांनी काहीही उत्पन्न नसताना १/२ महिने कर्मचाऱ्याचे पगार हि दिले परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना घरबसून पगार देणे अशक्य झाले आहे तसेच काम आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे पर्यायाने बेरोजगारी वाढत आहे असे या पत्रात महासंघाने म्हणले आहे. 

व्यापारी ,कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी दयावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. 

   व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारकडून मदतीची आणि सहकार्याची आवश्यक्यता आहे,त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना तीन महिन्याचे वीज बिल व बँक कर्जावरील व्याज माफ करावे तसेच स्थानिक मालमत्ता कर माफ करुण महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांना लवकरात लवकर भरीव आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशीही मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. 

“व्यापाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे.

 आपणास नम्र विनंती आहे कि ३१ मे नंतर लॉक डाउन अधिक न वाढवता नियमांना अधीन राहून व्यापार सुरु करण्यास परवानगी देवून सहकार्य करावे”असे व्यापारी महासंघांचे अध्यक्ष फतेचंद रांका म्हणाले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस