शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
4
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
5
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
6
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
7
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
8
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
9
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
10
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
11
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
12
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
13
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
14
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
15
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
16
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
17
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
18
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
19
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
20
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 14:28 IST

राज्य सरकारकडून सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मात्र, सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता याच धर्तीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना हवाई प्रवासाला परवानगी नाकारत विमानातून खाली उतरविणे हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे अशा शब्दात ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील एका बैठकीला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आधी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली. आता राज्यपालांना विभागले जात आहेत. हे छोट्या मनाचे लक्षण आहे. साधारण राज्यपालांच्या कुठल्याही प्रवासाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठ्वावी लागते. तसेच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मार्गी लावली जाते. पण राज्यपालांची ही फाईल क्लिअर केली गेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय विमातून उतरावे लागले. आणि व्यावसायिक विमानाने हा प्रवास करावा लागला. हे सर्व सुडाचे द्वेषाचे राजकारण सुरु आहे. सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे ट्विट देश अहिताचे आहे का? सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट हे देश हिताचे होते की अहिताचे ? त्यांनी अन्य देशातल्या लोकांनी आमच्या देशांगांतर्गत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाही यासंबंधी हे ट्विट केले. ते चुकीचे आहे का? त्याची चौकशी करणार आहे का? मुळात ते देश हिताचे बोलले पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही : देवेंद्र फडणवीस

राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही असा हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार