शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

95 टक्के भरलं उजनी, पाणीपातळीत विक्रमी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:50 IST

उजनी धरण ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. दोन दिवसांत पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे

पुणे - उजनी धरण ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. दोन दिवसांत पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी जलाशयाचे टिपलेले छायाचित्र.

पळसदेव : महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे असलेले उजनीधरण हे ९५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. मागील दोन दिवसांत पाणीपातळीत विक्रमी वाढ झाली आहे. गुरुवारी धरणात ७३ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत ९५ टक्के झाले होते. दोन दिवसांत चक्क २२ टक्के वाढ झाली आहे.उजनी धरणात येणाºया पाण्याचा विसर्ग कमी झाला असला, तरी उजनी जलाशय रविवारपर्यंतशंभर टक्के होईल, अशी आशा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली. शनिवारी दुपारी माहिती घेतली असता, बंडगार्डन येथून ९७२0, तर दौंड येथून २४३४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग येत असल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांत शंभर टक्के होईल यामुळे उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.बोगद्यातून ९00, तर कालव्यातून ३२00 क्युसेक असा एकूण ४१00 क्युसेक विसर्ग चालू आहे. हे धरण हे तीन जिल्ह्यांचे वरदायिनी समजले जाते. पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथील शेतकरी खूष झाला आहे. पाणी वाढत असल्याने विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. तर अनेक ठिकाणी कडवळासारखी पिके पाण्यात गेली आहेत.उजनीलगतचा तुपाशी अन् तलावालगतचा उपाशी...पुणे शहर व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सर्वच धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामधे खडकवासला धरणाचाही समावेश आहे. खडकवासला धरणावर अवलंबून असणारे इंदापूर तालुक्यातील सर्व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. असे असतानासुद्धा जलसंपदा विभागाचे अधिकारी कालव्यातून पाणी सोडून तलाव भरण्यासाठी काहीच करत नाहीत. इतर धरणात पाणी सोडण्याऐवजी तलावात पाणी सोडावे, अशी शेतकºयांची मागणी आहे. मदनेवाडे ते इंदापूरपर्यंतचे तलाव कोरडे पडले आहेत. उजनी धरणात पाणी आहे, तर दुसरीकडे तलाव कोरडे हा विरोधाभास पाहायला मिळतो.

टॅग्स :PuneपुणेDamधरण