शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Pune| घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन गेले अन् मागितली खंडणी; सनलाईफ पॅकर्सवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:18 IST

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...

पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान टेम्पोतून घेऊन जाऊन ते घरी पोहचविले नाही. टेम्पोचे लोकेशन हवे असेल तर ५ हजार रुपयांची अधिकची मागणी करुन पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करुन अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सनलाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अँड मुव्हर्सचे मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अभिनव अविनाश वर्मा (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक रामदास शेलार, विजय पाटील, अश्विन रघुनाथ रायकर (वय २७, रा. धायरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्विन रायकर याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव वर्मा यांनी त्यांचे घरगुती सामान मुंबईतील घरी हलविण्यासाठी सनलाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स, धारेश्वर कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्स यांना दिले दिले. त्यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केशवनगर येथील घरातून ९ लाख १० हजार रुपयांचे घरगुती साहित्य व दुचाकी टेम्पोत भरून घेऊन गेले़ दुसर्या दिवशी त्यांच्या मुंबईतील घरी साहित्य पोहचले नाही. तेव्हा त्यांनी चौकशी करुन टेम्पो कोठे आहे, याची विचारणा केली. तेव्हा टेम्पोचे लोकेशन पाहिजे असल्यास आणखी ५ हजार रुपये द्यावे लागेल. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली.

त्यानंतर वर्मा यांनी मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले की, त्यांनी मुंबईला सामान न पोेहचवता तो वाटेतच रस्ता कडेला लावून अधिक पैसे मागत होते. अश्विन रायकर याला पकडल्यानंतर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई