शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राहुल गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नाही :अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 20:05 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. 

पुणे :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.             पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की,काँग्रेस सरकारने १० वर्षात शेतकऱ्यांचे ५३ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. भाजपने मागील ५ वर्षात ७५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. राहुल गांधी यांना तर बटाटा जमीनीच्या वर येतो की जमिनीमध्ये येतो, हे सुद्धा माहीत नाही.             देशाच्या स्वातंत्र्यामध्ये माझ्यासाठी काय आहे, हेच देशातील लोकांना माहीत नव्हते, मात्र मोदींनी पाच वर्षाच्या आतच देशातील ६ कोटी गरीबा घरात गॅस पोहचविण्याचे काम केले. अडीच कोटी कुटुंबाला घरे देण्याचे व वीज देण्याचे आणि ८ कोटी घरामध्ये शैचालय देण्याचे काम आम्ही केले. आणि राहुल काय कामे केली हे विचारतात. त्यांनी ५५ वर्षात थोडे जरी काम केले असते, तर मोदींवर एवढे काम करण्याची वेळ आली नसती. साडेतील महिन्यात १२ लाख लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतल्याचा दाखलाही त्यांनी दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाBJPभाजपा