शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अवकाळीमुळे रब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 06:23 IST

खरिपामध्ये अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रब्बीतही अवकाळी पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसान झाले

पुणे : खरिपामध्ये अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रब्बीतही अवकाळी पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा आणि भाजीपाला पिकाचे अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, असे आदेश दिल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यात भात, ऊस, फळे आणि भाजीपाला पिकाचा समावेश होता. २४ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी या दरम्यान अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचाबहुतांश भाग आणि विदर्भातील काही भागालाही फटका बसला.३१ डिसेंबर ते ३ जानेवारीत बाधित झालेल्या पिकांमध्ये कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र