शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पुरंदरचे नाझरे धरण 'ओव्हरफ्लो'; बळीराजा खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:08 IST

७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठा क्षमतेचे जलाशय पुर्ण क्षमतेने भरले

जेजुरी : जेजुरी नजीकचे नाझरे जलाशय रात्री ८ वाजता भरून वाहू लागले. जलाशय भरून वाहू लागल्याने धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. ७८८ दशलक्ष घनफुट पाणी साठा क्षमतेचे जलाशय पुर्ण क्षमतेने भरले आहे.  

राज्यभरातील सर्वच धरणे भरली जात असताना पुरंदर तालुक्यातील नाझरे जलाशय मात्र भरलेले नव्हते. पुरंदरला पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने कऱ्हा वाहत नव्हती. पर्यायाने जलाशयात पाणी येत नव्हते यामुळे परिसरातून चिंता व्यक्त होत होती. मात्र गेल्या १५ दिवसातील समाधानकारक पावसामुळे नदीला पाणी आले. जलाशयात हरे पाणी साठा वाढू लागला होता. धरण भरण्याची शक्यता ही निर्माण झाली होती. काल रात्री मात्र जलाशय भरून वाहू लागले. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतीसिंचन आणि ५० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. कऱ्हा नदीतून आज २०० क्यूसेक वेगाने जलाशयात पाणी येत आहे.तर कालव्यातून ५४ क्यूसेक वेगाने तर नदीपात्रात १५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.   

टॅग्स :JejuriजेजुरीRainपाऊसDamधरणWaterपाणी