शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

पर्यावरणाचा " पुणे पॅटर्न " राज्यात राबविणार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:15 IST

कार्बन न्यूट्रल शहर बनविणार

ठळक मुद्देशहरात इलेक्ट्रीक आणि जैव इंधनावरील बसची संख्या वाढविण्यात येईलसौर ऊर्जेचा वापर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाईलकोणत्याही शहराचा शाश्वत विकास करायचा झाल्यास पर्यावरण हानी होणार नाही याची दक्षता

पुणे : पुण्यामधे ओला-सुका कचरा वेगळा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, कापडी पिशव्या वापरण्यांची पुणेकरांची सवय आहे. त्या शिवाय घनकचरा व्यवस्थापनही चांगले सुरु आहे. शहरात इलेक्ट्रीक आणि जैव इंधनावरील बसची संख्या वाढविण्यात येईल. त्यामाध्यमातून ''कार्बन न्यूट्रल शहर '' म्हणून ' पुणे पॅटर्न ' राज्यभर प्रस्थापित करणार असल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिली. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे शहराला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर बनविण्याच्या विषयावर ठाकरे यांनी ज्येष्ठ अर्थ शास्त्रज्ञ विजय केळकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याशी संवाद साधला. प्रा. अमिताव मलिक यांनी ‘मेकींग पुणे मेट्रोपोलिटन रिजन कार्बन न्यूट्रल बाय-२०३०’ या विषयावर सादरीकरण केले. पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरीटीचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार या वेळी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, पुणेकर हे पर्यावरण प्रेमी आहेत. त्यांना सायकल चालविण्याची देखील सवय आहे. तसेच, बांबूचे टूथ ब्रश आणि कापडी पिशव्या वापरातही ते आघाडीवर आहेत. ओला-सुका कचरा वेगळा केला जातो. त्यामुळे पुणेकर २०३० नव्हे तर २०२५ पर्यंतच शहराला कार्बन न्यूट्रल करतील. त्यासाठी शहरामधे इलेक्ट्रीक बस आणि जैव इंधनावरील बस चालविण्यात येईल. सौर ऊर्जेचा वापर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाईल. या कामी पुणे राज्याला दिशा दाखवू शकते.  याशिवाय २०२०, २०२५ साल आणि २०३० साला पर्यंत काय करायचे याचा आढावा वेळोवेळी घेतला जाईल. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच, पर्यटनाच्या दृष्टीने देखील काय करता येईल. जगभरातील प्रवासी येथे कसे आकृष्ट होतील, हे पाहिले जाईल. प्रत्येक महिन्यामधे या कामाचा आढावा घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.     --नदीकाठचा विकास अभ्यासानंतर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट (नदीकाठ विकास) प्रस्तावाचा विचार अभ्यासानंतर करण्यात येईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. कोणत्याही शहराचा शाश्वत विकास करायचा झाल्यास पर्यावरण हानी होणार नाही याची दक्षता घेऊन करायला हवा. त्याचा विचार करुनच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रस्ताव राबविण्यात येईल, अशी माहिती वन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.  

 

टॅग्स :PuneपुणेAaditya Thackerayआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणState Governmentराज्य सरकार