शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

नीरा नदीलगतच्या परिसरात पूरग्रस्त परिस्थिती, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 18:17 IST

निरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे नीरा नदी तुडुंब झाली आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू

वालचंदनगर : वीर धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. वीर धरणातून ३३ हजार क्युसेक पाणी विसर्ग केल्याने नीरा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस व महसूल विभागाने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

निरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे नीरा नदी तुडुंब झाली आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत पंप व केबल्स काढलेल्या आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे पाइप वाहून गेले आहेत.

नीरा नदीला कठडे नसल्याने नदी पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने चालवणाऱ्या चालकांना व प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन नीरा नदीवरील छोट्या बंधाऱ्यांना व पुलाला संरक्षक कठडे बसवून घ्यावेत, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड