शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शहर प्रमुखांच्या भरधाव गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडलं; दोघींचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:37 IST

बारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलांना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्देबारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलांना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे.

पुणे- बारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलींना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे. गुरूवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. आंजणगावच्या सोमेश्वर शाळेत या मुली परीक्षेला जात असताना ही घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे.  आठवीत शिकणाऱ्या दिव्या पवार आणि सातवीत शिकणाऱ्या समिक्षा विटकर या विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू झाला. 

बारामतीचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने यांची ही गाडी असल्याची चर्चा आहे. पप्पू माने स्वतः गाडी चालवत असताना हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिल्याची माहिती मिळते आहे. 

अंजनगाव गाव मधील सोमेश्वर विद्यालयाच्या या विद्याथीर्नी होत्या पहिल्या. शाळेत परीक्षा चालू आहेत. या विद्याथीर्नी परीक्षा देण्यासाठी चालल्या होत्या .मोरगावच्या दिशेने भरदाव वेगाने आलेल्या कारने या विद्याथीर्नींना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.  

अपघातानंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिली तसंच रस्ता अडविला. ग्रामस्थांच्या रास्तारोकोमुळे बारामती—पुणे मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे .सुमारे ३ किमी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे