शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कारागृहातील बंद्यांनाही मिळणार कर्ज सुविधा; कुटुंबाला करू शकणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:10 IST

कोणत्याही प्रकारचे तारण अथवा जामीनदाराची आवश्यकता राहणार नाही...

पुणे : कारागृहातील कैद्यांनाही कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. कारागृहात काम करून कैदी जे उत्पन्न मिळवितात त्यातून या कर्जाची परतफेड करता येणार आहे. ही कर्जाची त्यांना कुटुंबीयांना रक्कम देता येण येणार आहे. पुणे मदत योजना सर्वप्रथम म्हणून येथील येरवडा कारागृहात सुरू करण्यात येणार आहे. त्या संबंधी बँकेतर्फे लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल. कारागृहात दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण यासाठी किमान ५० हजार रुपयांची कर्ज सुविधा देण्याचा प्र राज्य सहकारी बँकेने सादर केला होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी त्याला मान्यता दिली.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले, जेव्हा एखाद्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जास्त काळासाठी तुरुंगात जाते, तेव्हा संपूर्ण कुटुंब हवालदिल होते. तुरुगात गेलेल्या व्यक्तीने कौटुंबिक कर्तव्यात कसूर केल्याची भावना कुटुंबात निर्माण होते. तुरुंगातील व्यक्तीही खूप अपेक्षा असतात. कुटुंबीयांकडून रेल सदस्यांनी भेटीस यामध्ये कुटुंबातील येण्याचा आग्रह, पैशांच्या मदतीची अपेक्षा कायदेशीर बाबतीत मदत, अपेक्षा, इत्यादी अपेक्षांचा त्यामध्ये समावेश असतो. यामध्ये कमी पडल्यास नैराश्याबरोबरच कुटुंबाबद्दल राग व संशय घेतला जाणे या कारणास्तव अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे समाजात आहेत. त्यामुळे कैद्यांना कर्जसुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणाला मिळणार कर्ज

- कर्जाचा दसादशे दर ७ प्रमाणे राहील. प्रथमच गुन्हा असलेला कैदीच योजनेसाठी पात्र राहील.

- कोणत्याही प्रकारचे तारण अथवा जामीनदाराची आवश्यकता राहणार नाही.

- कर्ज परतफेडीची कोणतीही जबाबदारी राज्य शासनावर राहणार नाही.

- कर्जाकरिता प्रोसेसिंग फी अथवा अनुषंगिक कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

- कर्जदार बंद्यांची खाती राज्य बँकेत उघडण्यात येणार असून, त्यामध्ये बंद्यांचे उत्पन्न जमा करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची असून, त्यातून कर्जाची परतफेड करून घेण्यात येईल.

- कर्ज परतफेड रकमेच्या एक टक्का निधी कैद्यांच्या 'कल्याण निधी'ला (प्रिजनर वेलफेअर फंड) देण्याचे बँकेने मान्य केले आहे.

कैदी अशी करणार कर्जाची परतफेड

कैद्यांना त्यांच्याकडून करून घेण्यात येणाऱ्या कामापोटी दररोज काही रक्कम मोबदला म्हणून मिळत असते. या कैद्यामध्ये कुशल, अर्धकुशल अशी वर्गवारी केलेली असते. त्यांच्या रोजच्या उत्पन्नातून किमान ● रुपये इतकी बचत ५० गृहीत धरल्यास त्यांना किमान ५० हजार रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करणे बँकेस कैद्यांच्या शक्य आहे. उत्पन्नातून परतफेड शक्य असल्याने बँकेने हा प्रस्ताव शासनास दिला होता असे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलbankबँक