शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

डिजिटल इंडियाच्या युगात '' पोस्ट पेटी '' काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:21 IST

जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.

रांजणगाव सांडस : लहानपणी नातेवाईकांचे आलेले पत्र वाचण्यात मोठी मजा होती. तसेच  पत्राला स्वत:च्या हाताने कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनातील भावना स्वत:च्या हाताने पत्रात उतरवून पाठवलेले उत्तर अजूनही ठळकपणे नजरेसमोर येते. तसचे लग्नपत्रिका, दु:खद बातमी, आमंद वार्ता असे सगळेकाही चालायचे ते टपालपेटीमार्फत.. जवानांपासून ते कंदीलाच्या प्रकाशात आपल्या मुलाच्या उत्तराची वाट पाहत बसलेली आखादी म्हताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना त्या पोस्टातल्या पत्राचा ध्यास लागलेला असायचा.शहरापासून ते ग्रामीण भागातल्या छोट्या छोठ्या खेडे गावे वाड्या वस्त्यांना जोडणारा दुवा म्हणजे भारतीय टपालसेवेची टपाल पेटी '' डिजिटल इंडिया'' च्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावाकडे पोस्टमन पत्र घेऊन आला तर लोकांच्या मनामध्ये संमिश्र भावना दाटून येत असे. गावातला पोस्टमन आपल्या सुख दुःखाच्या बातम्या कळवतो म्हणून त्याच्यावर घरातल्या माणसाइतकाच प्रेम करायचे. तो ही मोबाईलच्या व्हाट्सअप ,फेसबुक यांच्या युगात फक्त एक आठवणींचा कप्पा बनून राहिल्या आहेत. पूर्वी नोकरीचे कॉल लेटर टपालाद्वारे घरपोच मिळत असे ,परंतु अलीकडील काळात ई-मेल ,मोबाईल, फेसबुक ,व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे भारतीय टपाल सेवा गावाकडील भागात पूर्णपणे  बंद झाल्यात जमा झालेले आहे. 

मागील काही वर्षांपर्यंत ग्रामपंचायत सह सर्व सरकारी कार्यालयांतील कागद पत्रे ही पोस्ट मार्फत पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या कडे पाठविली जायची. परंतु,  अलिकडच्या  काळात इंटरनेट, व्हॉट्स, जीमेल यांच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती त्वरित उपलब्ध झाल्यामुळे टपाल सेवा यांत्रिकीकरणाच्या युगात कमी झाली आहे. त्यामुळे गावांचा विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. .सौ .शारदा श्यामकांत रणपिसे   (माजी आदर्श सरपंच राजन गाव सांडस )

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिसdigitalडिजिटल