शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पोलिसांनी समजूत घालत पुन्हा जुळविल्या ‘त्यांच्या’ रेशीम लग्नगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:55 IST

नववधूने घेतलेल्या साडीवरून वाद झाला. यावरून मुलांकडच्यांनी टोकाची भूमिका घेत लग्न मोडत असल्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देनववधूच्या साडीवरून वाद :  लग्न मोडण्याची वेळ

गौरव कदम 

पुणे : प्रेमाची गोड परिणिती लग्नात होत असताना नववधूच्या साडीवरून झालेल्या वादातून लग्न मोडण्याची वेळ आली होती. मात्र, पोलिसांनी समजूत घालत पुन्हा लग्नाच्या रेशीमगाठी जुळविल्याने हा विवाह सोहळा होऊ शकला. सहकारनगर परिसरातील सविता आणि विकास (नावे बदलली आहेत) यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमप्रकरण घरी सांगून लग्नास होकारही मिळविला. नातेबाईकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा झाला. दोन्ही घरात लग्नाची धावपळ व शुभकार्याच्या वातावरणात खरेदीची धावपळ सुरू झाली. मंगलकार्यालय ठरविण्यात आले, पत्रिका वाटल्या. सोन्याचीही खरेदी झाली होती. मात्र, नववधूने घेतलेल्या साडीवरून वाद झाला. यावरून मुलांकडच्यांनी टोकाची भूमिका घेत लग्न मोडत असल्याचे जाहीर केले. आयुष्य भर साथ देण्याची वचने देणाऱ्या विकासनेही पाठ फिरवली. सविताचे पुढील आयुष्यच अंधारमय झाले.तिने न्याय मिळविण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. लग्नाला दोन दिवस बाकी असताना निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य पोलिसांनी ओळखले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजुंची समजूत घातली. रागाच्या भरात करत असलेल्या चुकीची जाणीव विकासला करून दिली. विकासलाही चूक उमगल्याने सर्वाच्या साक्षीने लग्नगाठ जुळली गेली. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिस