शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हिंदू-मुस्लिम ऐक्यामुळेच देशात शांतता : हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 15:23 IST

देश एकसंघ ठेवण्यात हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांचे कार्य मोलाचे आहे.

ठळक मुद्देजंक्शनमध्ये इफ्तार पार्टीला उत्साही प्रतिसाद

लासुर्णे  : देशात हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकमेकाबद्दल असलेले प्रेम-स्नेह यामुळे आजही देशात शांतता कायम आहे. देश एकसंघ ठेवण्यात हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांचे कार्य मोलाचे आहे, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.  यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार वसंत मोहोळकर, संजय मोहोळकर यांच्या हस्ते करण्यात आला.      यावेळी नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, दूध गंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, शहाजी शिंदे, कर्मयोगीचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर,माजी सभापती प्रदीप पाटील, विलास माने, विजय मचाले, निवृत्ती गायकवाड, कर्मयोगीचे संचालक राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, मच्छिंद्र अभंग,आबासाहेब शिंगाडे, दिनकर नलवडे, अर्बन बँकेचे संचालक सत्यशील पाटील, उल्हास जाचक, बाळासाहेब होळ, डाळींब संघाचे अध्यक्ष अतुल शिंगाडे, मच्छिंद्र चांदणे, किशोर पवारसह जंक्शन, वालचंदनगर कळंब, आनंदनगर, शेळगाव, लासुर्णे, कळस, बोरी, अंथुर्णे, सणसर, भरणेवाडीसह अन्य भागांतील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहित मोहोळकर, तर बबन शिंदे यांनी  सूत्रसंचालन केले.  ऋषीकेश मोहोळकर यांनी आभार मानले. 

..............जंक्शन (ता. इंदापूर) येथील सदाशिव मोहोळकर शैक्षणिक संस्थेच्या व कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर परिवाराच्या वतीने रविवार (दि.२) रोजी जंक्शन येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, त्या वेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

टॅग्स :IndapurइंदापूरMuslimमुस्लीमHinduहिंदू