शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पालकांनी सोशल मीडियावरील पाल्यांचा वावर तपासून पाहावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 01:00 IST

वसंतराव पवार नाट्यगृह येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सायबर सुरक्षितता विषयावर कार्यशाळा आयोजिली होती.

बारामती : सध्याच्या काळात स्मार्ट फोन आणि इंटरनेट आजच्या पिढीसाठी एक धोका ठरू पाहतोय. किशोरवयीन मुले कळत नकळत स्मार्ट फोन आणि इंटरनेटकडे आकर्षिले जात आहेत. परिणामत: मुलांची एकाग्रता लोप पावते. मुले चिडचिड करतात, त्यांच्या वागणुकीत प्रचंड बदल आपल्याला जाणवत असतो. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या इंटरनेट तथा आॅनलाईन गेम्स, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल वेबसाईट व अँड्रॉइड अ‍ॅप्सवरील वावर तपासून पाहावा असे आवाहन त्यांनी केले.

वसंतराव पवार नाट्यगृह येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सायबर सुरक्षितता विषयावर कार्यशाळा आयोजिली होती. कार्यशाळेत ४०३ विद्यार्थी आणि ३५० पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समास्यांचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उकल काढण्यात आली. आॅनलाईन गेम्स, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल वेबसाईट व अँड्रॉइड अ‍ॅप्सवर विशेष असे मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य मनोहर महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापरासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी हार्दिक कक्कड, माधुरी क्षीरसागर, पल्लवी गवळी, प्रणिता भोसले, शेखर तुपे आणि सुनील कदम यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPuneपुणे