शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर वारी २०१९: भारूड हे प्रबोधनाचे माध्यम : संध्या साखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 12:48 IST

श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते.

- अमोल अवचिते- माळशिरस : वैष्णवजन विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारीत चालत असतो. त्याच्या मनात श्रद्धा असते. त्या श्रद्धेत कुठेही अंधश्रद्धा निर्माण होऊ नये आणि सामाजिक प्रबोधन करता यावे म्हणुन वारीत भारुड असते. असे सांगत शाळेत शिपाई काम करणाऱ्या संध्या साखी या त्यांच्या आईचा भारुडाचा वारसा पुढे घेऊन जात असताना सामाजिक सेवेचे व्रत पाळत आहेत.      त्यांच्या वडिलांचे निधन १२ जुनला   झाले आहे. मनात असलेले दु:ख घेईन मात्र  समाज प्रबोधनाचा वसा घेऊन चाललेल्या त्यांच्या आई संत तुकाराम महाराजांच्या पालखीत तर संध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारीत भारुडाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत.      त्यांच्या आईचा जन्म पंढरपूरला झाला. महाद्वार परिसरात वास्तव्य असल्याने त्या सतत दिंड्यामधून भजन , कीर्तन, कानावर पडत असे. त्यांचे  आजोळ विदभार्तील मोजरी. तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात बालपण गेलं.  अध्यात्मिक संस्कार तेव्हा पासूनच घडत गेले.  संध्या साखी यांचा जन्मही पंढरपूरचा. एकुलती एक मुलगी..  घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे साखी कुटूंब  सोलापूरवरून पंढरपूरला स्थाईक झालं     आणि त्याच महाद्वार परिसरात संध्या याचं ही बालपण गेलं.    कालांतराने त्या त्यांच्या आई वडिलांसोबत वारीला जाऊ लागल्या. वारीत त्याच्यावर भारुडाचे संस्कार होऊ लागले. 

   आई प्रमाणे त्या भारुड सादरीकरण करतील असे त्यांना कधीही वाटले नव्हते. मात्र वारीला येणा?्या समाजाची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळते. अंधश्रद्धा ठेवणा?्या भक्तांना तसेच वेगवेगळ्या महत्वांच्या विषयावर प्रकाश टाकता येते. याची जाणीव होऊ लागली.  आईने सादर केलेली भारुडे मी ऐकायचे. लोकांच्या आग्रहाखातर भारुड म्हणू लागल्या. भारूडाचे लोक कौतुक करत असल्याने आनंद मिळत होता.      ङ्घ..................................................  त्या सांगतात, अध्यात्मात भारुडाचे महत्व निश्चितपणे  तसे सांगणे कठीण आहे.  परंतु औषधाची कडू गोळी जर आजारी माणूस घेत नसेल तर ते औषध पातळ व गोड बनवून देतात तस .....अध्यात्मिक तत्वज्ञान सोप्या भाषेत सोंग, हास्य, विनोदातून सामान्य माणसाच्या अंतरंगात उतरवण्याचे काम केले जाते. भारूडा च्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी लोक प्रभोधन करून धर्म जागृती करण्याचं कार्य केलं.

टॅग्स :Solapurसोलापूरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी