मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, तसेच राजकीय नेते, साहित्यिक, क्रीडापटू, इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यांच्या घात-अपघाताच्या बातम्यांच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे ...
‘पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापीठांमधून महाभारत, ज्ञानेश्वर कसले शिकवता? समतेचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, कमी करणारे नाही ...
पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानांमध्ये सुसूत्रता येणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या ...
शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिकाधिक गुणवत्तापूर्ण करता यावा या दृष्टीने बदलासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक-पालकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन केले होते. ...
अन्नधान्य पुरवठा खात्याने भूगाव येथील मिलवर छापा घालून स्वस्त धान्य दुकानात पाठविलेले वितरणाचे २० टन धान्य जप्त केले़ या मिलवर कारवाई करून तिला सील करण्यात आले आहे़ ...