जलयुक्त शिवार योजनेमध्ये गेल्या वर्षी जिल्ह्यातील २00 गावांची निवड करण्यात आली होती. येथे झालेली कामे पाहून आमचे गावही यात असावे, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे ...
जिल्ह्याच्या काही भागांत आज ईशान्य मोसमी पावसाचे पुनरागमन झाले. कापूरव्होळ आणि शेलपिंपळगाव, खेड परिसर, तसेच पौड भागात आणि यवतमध्ये आज सायंकाळी पाऊस झाला. ...
दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाण्याचा ५0 टक्के साठा राहिला आहे. त्यानुसार येत्या ७ तारखेपासून लिंगाळी, सोनवडी, गोपाळवाडी, नानवीज या गावांना दौंड नगर परिषदेतर्फे ...
बालगृहातील मुली प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या मुलींना शाळेत बसवण्याचे आदेश न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांना आज दिले. ...
संगणक अभियंता म्हणून शहरात ऐट मिरविण्याच्या, नोकरशाहीच्या जंजाळातून बाहेत पडून स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने करीत खेड्यातील एक युवक बघता-बघता उद्योजक बनला ...
अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात इस्राईल या प्रगत देशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर पुणे विभागातील पहिलाच डाळिंब शेतीचा यशस्वी अभिनव प्रयोग शेतकरी अमित कुंजीर यांनी राबवला आहे ...
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, तसेच राजकीय नेते, साहित्यिक, क्रीडापटू, इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यांच्या घात-अपघाताच्या बातम्यांच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’स २ आॅक्टोबर २०१४ रोजी धूमधडाक्यात सुरुवात झाली. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागून आरोग्यदायी पर्यावरण व्हावे ...