काय करणार मोबाईल हातात दिल्याशिवाय तो एक घास खात नाही... मोबाईलशिवाय तो राहातच नाही आणि सतत रडत राहतो... काय करावे कळेनासे झालंय... असे संवाद घरोघरी ऐकू येतात. ...
साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही ...
जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींत १०० टक्के शौचालये बांधण्यात आली असून, ती हगणदारीमुक्त झाली आहेत. आज झालेल्या ग्रामसभांत या गावांतील ग्रामस्थांनी तसे ठराव केले असून ...
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच बारामती नगरपालिका प्रशासनाला हुतात्मा स्तंभाचा विसर पडला. शुक्रवारी (दि. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या ...
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जेजुरी जयाद्री मित्रपरिवार, मल्हार निसर्गसंवर्धन संघटना, जेजुरी नगरपालिका व द सावली फाउंडेशन यांच्या वतीने नाझरे ...