राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना असून, स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. ...
फुरसुंगी व उरुळी कांचन येथे कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी महापालिकेला दिलेली मुदत संपत आल्यानंतर नव्या कचरा डेपोसंबंधी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर ...
शत्रुंजय मंदिरासमोरील साधारण १५० अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे शनिवारी धडक कारवाई करण्यात आली. महापालिका अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, मालमत्ता ...
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या संस्थेचे नामकरण करण्याच्या हालचालींना तब्बल १५ वर्षांनी वेग आला असून त्याबाबतच्या घटनादुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे. ...
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार ...
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना हटवावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला विद्यार्थीच ...
पावसाअभावी सध्या राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांनाशुक्रवारी जोरदार पावसाने दिलासादिला. गुरूवारी हलका बरसल्यानंतर आज दुपारनंतर पावसाने जोरदार पुर्नरागमन केले आणि पुणेकरांना सुखावले ...
शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा ...