देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे ...
प्रश्न पडणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, मराठी माणसाला प्रश्न व स्वप्नं पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली. ...
मुठा नदीचा इतिहास आणि नदीकाठची पूर्वीची जैवविविधता याबद्दल माहिती पुणेकरांनी रविवारी जाणून घेतली. निमित्त होते मुठाई महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या नदीफेरीचे. ...
महाराष्ट्राचा जय जयकार करणारे, शिवरायांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या आठवणी जागविणारे पोवाडे... डफावर पडणारी थाप आणि शाहिरांचा भारदस्त आवाज अशी चैतन्यदायी संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या खून करणाऱ्या शक्ती कोणत्या, त्याच.. ज्यांना जात, धर्म, लिंग यांत समान अधिकार असलेले आधुनिक राष्ट्र म्हणून आपला समाज पुढे जाणे पटत नाही ...