राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या शासनाने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शासनाच्या हाती शिक्षण हे अवजार आहे. ...
मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) योजनेतून पुण्यासाठी मोठे प्रकल्प मिळाले ...
देशात उच्च शिक्षणाच्या संदर्भात निर्णय घेणाऱ्या तब्बल १४ संस्था असून, त्यांची मंत्रालयेही वेगवेगळी आहेत. स्वतंत्रपणे काम करत असल्याने या संस्थांमध्ये कोणताही समन्वय राहत नाही. ...
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते वारजे या मार्गावर नदीपात्रात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यास हरित लवादाने परवानगी नाकारली आहे. ...