ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. ...
‘जखम पायाला अन् पट्टी डोक्याला’ बहुतांश एसटी थांब्यांची अवस्था अशीच आहे. बारामती-मोरगाव-पुणे राज्य रस्त्यावरील लोणी पाटीवरील बसथांबा एकीकडे, तर प्रवासी दुसरीकडे ...
परप्रांतियांच्या नावाखाली बांग्लादेशीय नागरीकांचा मोठा लोंढा जुन्नर तालुक्यात येत असल्याने भविष्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे़ ...
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक संघटनांच्या सदस्यांची नेमण्यात आलेल्या ‘वाहतूक सल्लागार समिती’चे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे ...