जलयुक्त शिवारांतर्गत जिल्ह्यातील काम मोठे आहे; मात्र हे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम शासकीय पातळीवर न राहता जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत राबविला गेला पाहिजे ...
दुष्काळी परिस्थितीवर जर मात करायची असेल, तर जिरायती भागातील प्रत्येक गावात जलसंधारणाची भरीव कामे होणे गरजेचे असुन गावातील वाहून जाणारे पाणी गावातच अडविल्यास पाणीटंचाईचे निवारण होणे शक्य होईल ...
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जुन्नर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. ...
खामगाव येथील प्रकाश दळवी यांनी दोन एकर उसाच्या खोडवा पिकातंर्गत गरवी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. सध्या पावसाचे वातावरण कांदा पिकाला अनुकूल नसतानाही त्यांनी चांगल्या प्रतीचा कांदा आणला आहे. ...