सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने ...
मुदत संपलेल्या रिक्षा परवानाधारकांना नूतनीकरणासाठी राज्यशासनाने १६ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतीत जे परवानाधारक नूतनीकरण करणार नाहीत ...
ग्रामीण भागामध्ये औषधांच्या नशेचे लोण कसे वाढत आहे, हे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून दाखवून दिल्यानंतर राज्यातील औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे ...
जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायतींना शासनाने ‘दिवाळी भेट’ दिली आहे. ८३ ग्रामपंचायतींना ३ कोटी १९ लाख ६८ हजार ६५ रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून ...
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात हे मुख्य पीक असून यंदाही पावसाच्या अवेळी व लहरीपणामुळे त्याला फटका बसला. शेतभात जोमदार आले असले तरी खाचर भातावर मोठा परिणाम दिसत आहे. ...
बोरी बुद्रूक येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४ ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला, अशी माहिती दुगार्माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. ...
पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला असून, प्रायोगिक तत्त्वावर लायन्स कल्बच्या मदतीने मावळ तालुक्यात सुरू केलेल्या ‘ग्रामबालविकास केंद्रा’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ...