तूरडाळीच्या भाववाढीवरून राज्यभर सरकारच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर टीकेची फोडणी दिली. आजवर डाळीच्या उत्पादनात ...
दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमुळे समाजाला कलंकच लागला आहे. हत्येचे कुणीही समर्थन करणार नाही. देशातील असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत ...
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पार पडणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे ...
सरकारने जप्त केलेली तूरडाळ संबंधित व्यापाऱ्यांकडून हमीपत्र घेऊन खुल्या बाजारात १०० रुपये किलो दराने विक्री करण्याचे बंधन व्यापाऱ्यांना घालण्यात आल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ...
लाखो रुपये शुल्क असणाऱ्या पूना क्लबच्या मेंबरशिपसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन कवडीमोल भावाने भाडेतत्त्वावर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक ...
पीएमपीकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार, ठेकेदारांची तब्बल १० कोटी रुपयांची थकीत बिले न दिल्याने शुक्रवार (दि. ६) पासून पुन्हा ब्रेकडाऊनची घोषणा करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी बंद ...
बुधवारी राज्यात स्वाइन फ्लूमुळे ५ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ८७६ इतकी झाली आहे. त्यातील ४६ जण हे राज्याच्या बाहेरील आहेत. ...
शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी विकास नियंत्रक नियमावली (डिसी रुल) त्रिसदस्यीय समितीकडून सोमवारी शासनाकडे सुपूर्द केली जाईल. डिसी रुलमध्ये गावठाण, मेट्रो यासाठी ...
‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने ...