महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या कृषीसंजीवनी योजनेस ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेच्या धर्तीवर राज्यात पाणीपुरवठा संजीवनी योजना सुरू करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. ...
नेट परीक्षार्थींना आता वर्गात पेन नेण्यास, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वर्गातच विद्यापीठातर्फे बॉलपेन देण्यात येणार आहे. ...
शासननियुक्त त्रिसदस्यीय समितीने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डिसी रूल) २०१५ मध्ये एफएसआयची खैरात करून, उंच इमारतींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याची शिफारस केली आहे. ...
दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ ...
शाळांना शनिवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असून, आता शाळा २३ तारखेलाच उघडणार आहेत. या सुट्ट्यांनंतर मिळणाऱ्या अवघ्या आठवड्यात मुख्याध्यापक दप्तराचे ...