उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याकडे भीमा नदी व बोगद्यातून पाणी सोडण्याचे सत्र सुरूच राहिल्याने इंदापूरकरांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. सर्वपक्षीयांच्या वतीने ...
राज्यातील १ लाख ८२ हजार ४०१ नोंदणीकृत सहकारी संस्थांपैैकी ४९ हजार ३०४ म्हणजे २७ टक्के संस्था विविध कारणांस्तव बंद असल्याची माहिती, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी ...
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़ ...
शहरातील प्रत्येक प्रभागाची लोकसंख्येची घनता, त्यांना महापालिकेकडून मिळणाऱ्या घनकचरा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सुविधांची स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. ...
देहूरोड-कात्रज महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. तुटलेले दुभाजक, कमी उंची, रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे आणि स्पीडब्रेकर यांमुळे अपघात वाढले आहेत. ...
घरी, कार्यालयामध्ये पाहुणे, मित्र, नातेवाईक आले की पहिल्यांदा पाण्याचा ग्लास दिला जातो, मात्र अनेकदा एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित पाणी तसेच ठेवले जाते. ...