आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत महापालिकेला मागील वर्षीच्या तुलनेत स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून १२० कोटीं रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. ...
बारामती तालुक्याचा जिरायती भाग आताच दुष्काळाने होरपळू लागला आहे. चार-पाच वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे येथील विहिरीतील पाणीपातळी कमी होत चालली आहे ...
पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे ...
स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धिवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष विचार मांडले. धर्मग्रंथ ही केवळ परलोकातील संकल्पना असून, आधुनिक, अद्ययावत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाची ...
राज्य मंत्रिमंडळात पत्नी किंवा मुलाला मंत्रिपद मिळावे, असा आग्रह धरलेला नाही. आंबेडकर चळवळ देशभर वाढावी, यासाठी केंद्रातच राहणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ...
बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्काराचा ठराव दप्तरी दाखल केल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसचा निषेध करीत भाजपा सेनेने महापालिका सभेत आज आंदोलन केले. मनसेने त्यांच्यावर ...
कात्रजच्या तलावात बोटिंग सुरू करावी, यासाठी महापालिका सभागृहात आणलेली बोट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभाच तहकूब झाल्यानंतर सभागृहातून थेट महापौरांच्या दालनातच नेली. ...
घोरपडी व लुल्लानगरमधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न त्यात थेट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घातल्यामुळे सुटण्याची चिन्हे आहेत. ...
रविवारी स्वच्छता कामगार सुटीवर असल्याने शहरातील साफसफाईचे काम बंद राहून शहर अस्वच्छ दिसण्याचा प्रकार आता यापुढे होणार नाही. प्रशासनाने कामगारांच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यास ...