स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांना समाजाच्या विकासासाठी अनेक गोष्टी करता येऊ शकतात. परंतु, शिक्षण संस्थांनी आपल्या प्राध्यापकांवर स्वायत्तता लादू नये. ...
जिथे माणुसकी आहे, तिथे शिवरायांचे अस्तित्व नेहमीच असते. म्हणूनच आधी जिजाऊ वाचवा, नंतरच शिवराय जन्माला येतील, असे उद्गार शिवशाहीर कल्याण काळे यांनी बोलताना काढले. ...