'विरोधी विचार मांडला की त्या विचारांसह तो मांडलेल्यांनाही नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व तो करण्याची आज सर्वाधिक गरज आहे ...
महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी आज नाशिक इथं दिली ...