पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे. ...
गणेशोत्सवानिमित्त शहरातील १० रस्त्यांवरील काही भागात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ...
शहरातील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे कमी होत असल्यावरून नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. झोपडपट्टी विकसकाबरोबर संधान बांधून महापालिका प्रशासन नागरिकांचे हाल करीत असल्याचा आरोप करण्यात आला. ...
वर्गीकरणाच्या प्रस्तावांमुळे अंदाजपत्रक कोलमडते; त्यामुळे वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर होणार नाहीत, असे सांगणाºया सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अखेर नगरसेवकांच्या आग्रहामुळे वर्गीकरणाच्या तब्बल १०० प्रस्तावांना सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी द्यावीच ला ...
वातावरणातील बदलामुळे बारामती शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच गर्दी दिसते. ग्रामीण भागात त्यातही जिरायती भागात संशयित डेंगी रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. ...
ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे वातावरणातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे. ...
श्री गणरायाच्या आगमनापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येत्या गुरुवार... ...
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ एसटी आणि टेंम्पोचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. ...